जयडी आणणार शीतल आणि अजिंक्यच्या सुखी संसारात अडथळे

जिथे मराठी तिथे झी मराठी या धोरणाला केंद्रस्थानी ठेवून झी मराठी ही नुसती वाहिनी राहिलेली नसून ती प्रत्येक मराठी कुटुंबाचा एक अविभाज्य घटकच बनली आहेझीमराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंअज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलंआहेनुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडलाअनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आलेपणत्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील काहा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.
अजिंक्य शीतलचं लग्न तर झालं पण जयश्री घरात परत आल्याने सगळ्यांना टेन्शन आलं आहेतिचा नवरा तिला परत घरी घेऊन जायला तयार नाहीअजिंक्यशीतलच्या वैवाहिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्यासाठी जयश्रीने हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलंय.
शीतल आणि अजिंक्यच्या संसारात विष कळवण्यासाठी जयडी कुठल्या ठरला जाईलशीतल तिचा संसार सावरण्यात यशस्वी ठरेल काहे प्रेक्षकांना येत्या भागातपाहायला मिळेल.

Subscribe to receive free email updates: