ह्या दोन नायकाचं पंधरा दिवसात दुसऱ्यांदा लग्न!

एकदा लग्न झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा बोहल्यावर स्टार प्रवाहचे दोन नायक स्टार प्रवाहवरच्यागोठ’ या मालिकेचा नायक विलास अर्थात समीर परांजपे आणि आम्ही दोघे राजाराणी’ यामालिकेचा नायक पार्थ अर्थात मंदार कुलकर्णी सध्या एका जगावेगळ्या अनुभवाला सामोरे जाताआहेतप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या दोन्ही नायकांची खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्न झालीअसून महिन्याभराच्या आत पुन्हा हे दोघे बोहल्यावर चढणार आहेत.
 अर्थात या मागचे कारणही वेगळे आहे,या दोन्ही मालिकांच्या कथानकातल्या मोठ्या वळणानुसारया दोघांचीही ऑनस्क्रीन लग्न येत्या काही आठवड्यात होत आहेतबयोआजी आणि तिचा नातूविलास या दोन व्यक्तीरेखा गोठ या मालिकेमुळे घराघरात पोहचल्या आहेत,बयोआजी सध्याविलासचे लग्न जुळवण्याच्या विचारात आहेत,बयोआजीच्या व्यक्तीमत्वानुसार त्या हाती घेतात तेकाम तडीस नेतात,त्यानुसार विलासचे लग्न कोणाशी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
 आम्ही दोघे राजाराणी’ मध्ये सध्या  पार्थ नाईक आणि मधुरा लेले या जोडीची अतरंगी कुटुंबांच्याकधी विरोधात तर कधी पाठिंब्यावर रंगणारी प्रेमकथा निर्णायक टप्प्यावर आहेया दोघांच्याप्रेमाचे लग्नात होणारे रुपांतर हा धमाल टप्पा पार्थ अर्थात मंदार कुलकर्णीच्या नुकत्याच झालेल्यालग्नाच्या अनुभवाने  विशेष रंगताना दिसतो आहे. स्टार प्रवाहवरचा हा लग्नाचा सीझन प्रेक्षकांनादोन वेगळ्या धाटणीच्या लग्नांचा अनुभव देणारा आहे.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :